साधनेमुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कुणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांसमवेत दुरावा, भांडण होत नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

Leave a Comment