आपत्काळात देवानेही आपली आठवण काढावी, यासाठी आतापासूनच साधना करा !

‘आपत्काळात आपल्याला पुढारी, राजकारणी, नटनट्या, कलाकार, साहित्यिक, गायक यांपैकी कुणाचीच आठवण येत नाही, तर आठवतो तो केवळ ईश्‍वर; परंतु आपत्काळात त्या देवानेही तुमची आठवण काढली पाहिजे, यासाठी आतापासूनच साधना करा !’

– श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment