जळगाव – सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. समाजाला आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणार्या सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने समाजाला आनंददायी बनवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पाळधी येथील धर्मप्रेमीना ‘स्वामी समर्थ केंद्रा’त ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर श्री. राजहंस यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा पुष्कळ धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !
पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हरियाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन
- नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन !
- हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला आरंभ !
- श्री दत्तगुरूंच्या उपासनेने मनुष्यजीवनातील अनेक त्रासांवर मात करणे शक्य ! – सद़्गुरु स्वाती खाडये, सनातन...
- सनातन संस्थेच्या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !
- कर्णावती (गुजरात) येथील ‘अहमदाबाद आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२४’मध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !