साधारणतः केळीची पाने अखंड कापून घरात आणत नाही कारण ती तिरडीवर घालण्यासाठी वापरतात. काही भागांमध्ये अशा प्रकारे केळीचे पूर्ण पान कापून तिरडीवर अंथरण्याची प्रथा आहे, त्यामुळे त्या भागांत ते अशुभ मानले जाते. म्हणून एरव्ही पण केळीची पाने अशा पद्धतीने कोणी आणत नाही.
keli che pan akhand kapun gharat ka aanu naye?
नमस्कार उमेशजी,
साधारणतः केळीची पाने अखंड कापून घरात आणत नाही कारण ती तिरडीवर घालण्यासाठी वापरतात. काही भागांमध्ये अशा प्रकारे केळीचे पूर्ण पान कापून तिरडीवर अंथरण्याची प्रथा आहे, त्यामुळे त्या भागांत ते अशुभ मानले जाते. म्हणून एरव्ही पण केळीची पाने अशा पद्धतीने कोणी आणत नाही.