स्वदेशीचा अवलंब करा आणि राष्ट्राभिमान जोपासा !
भारतात अनुमाने (अंदाजे) ६,००० बहुराष्ट्रीय आस्थापने व्यापार करत आहेत. या कंपन्यांद्वारे येथे परदेशी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ ५ लाख कोटी रुपयांची लूट होत आहे !
भारतात अनुमाने (अंदाजे) ६,००० बहुराष्ट्रीय आस्थापने व्यापार करत आहेत. या कंपन्यांद्वारे येथे परदेशी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ ५ लाख कोटी रुपयांची लूट होत आहे !
हिंदू भाविकांना मोक्ष प्रदान करणारी गंगा, हे विश्वातील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. प्रस्तुत लेखात गंगोदकाचे हिंदूंच्या जीवनातील स्थान आणि गंगाजलाचे महत्त्व यांविषयी माहिती देण्यात आली आहे.
शांतीविधीतील काही निवडक विधींच्या वेळी सनातनच्या साधिकांनी केलेली सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षणे दिली आहेत.
व्याधींचा परिहार व्हावा आणि उर्वरित आयुष्य सुखात जावे, यांसाठी ५० व्या वर्षापासून १०० वर्षांपर्यंत प्रत्येक ५ वर्षांनी शांतीविधी करावा, असे शास्त्र आहे. या शांतीविधींच्या विषयी माहिती मिळवूया.
‘गंगा’ शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ, गंगा नदीची ब्रह्मांडातील उत्पत्ती अन् तिचे भूलोकातील अवतरण याविषयीचे शास्त्र यांविषयी माहिती दिली आहे.
गंगा नदीला स्वच्छ ठेवणे आणि तिचा प्रवाह अखंडित राहील, याचा आग्रह धरणे, हे आपले मानवीय, सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे. या ग्रंथात प्रामुख्याने गंगेवरील संकटांची कारणे आणि उपाययोजना यांचा वेध घेतला आहे.
या ग्रंथात गंगा नदीची अदि्वतीय वैशिष्ट्ये, गंगा नदीचे काठ, गंगोपासकाने करावयाच्या व्यष्टी आणि समष्टी साधना यांविषयी माहिती विशद केली आहे.
‘कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पावित्र्यरक्षण’ या ग्रंथात कुंभमेळ्याचे माहात्म्य, कुंभक्षेत्री करावयाचे आचरण आणि कुंभमेळ्याचे मूळ प्रयोजन यांविषयी विवेचन केले आहे.
प्रत्येक मासातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वीच्या तीन घटकांच्या काळाला ‘प्रदोष’, असे म्हणतात.अनेक जन्म भावपूर्णरित्या प्रदोष व्रत केल्यामुळे प्रारब्ध संपून संचितही नष्ट होऊ लागते.
साधना करत असतांना विविध अडचणींवर मात कशी करावी, साधनेतील दृष्टीकोन, साधनेत येणारे व्यावहारिक अडथळ्यांवर मात कशी करावी इत्यादींविषयीची प्रायोगिक स्तरांवरील प्रश्नांची उत्तरे पाहूया.