सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ ! (भाग २)

सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांना संत झाल्याचे घोषित केल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आणि कुटुंबीय अन् साधक यांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.

ज्योतिर्लिंगांची स्थाने आणि महत्त्व

ज्योतिर्लिंगे आणि स्वयंभू शिवलिंगांमध्ये इतर शिवलिंगांच्या तुलनेत निर्गुण तत्त्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांतून अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्य आणि सात्त्विकता यांचे सतत प्रक्षेपण चालू असते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाची सतत शुद्धी होत असते.

भस्म

ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात.

नामसंकीर्तनयोग आणि त्याची वैशिष्ट्ये

‘संकीर्तन’ म्हणजे स्तुती, गौरव किंवा ईश्वरनामोच्चारण. ‘नामसंकीर्तनयोग’ म्हणजे नामजपाच्या माध्यमातून योग साधणे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.

मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग १)

नातेवाईकांनी मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो.

मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग २)

मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता…

भाषाशुद्धीची चळवळ !

१.५.२००८ पासून सनातन संस्थेने भाषाशुद्धीची चळवळ आरंभ केली आहे. तिच्यात व्यक्तीगत स्तरावरील प्रयत्न आणि जनजागृती असे दोन्ही भाग आहेत.

सात्त्विक मराठी भाषा टिकवण्याचे उपाय

संस्कृतनंतर सर्व भाषांत मराठी भाषा अधिक सात्त्विक आहे. प्रायोगिक स्तरावर प्रत्येकाने मराठी भाषा टिकवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत यावर प्रस्तुत लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे.

मराठीवरील आक्रमणे (भाग २)

आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे. मराठी माणसाला अंतर्मुख करायला लावणार्‍या प्रस्तुत लेखातून याविषयी जाणून घेऊया.

मराठीवरील आक्रमणे (भाग १)

आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या पाश्चात्त्य आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे.