गोवा येथील रामनाथी आश्रम म्हणजेचैतन्याचे स्फुल्लिंग देणारे एक अनोखे तीर्थक्षेत्र ! (भाग १)
रामनाथी आश्रम हा भारतीय संस्कृतीच्या गुरुकुलपद्धतीच्या आश्रमाचा २१ व्या शतकात आदर्शवत असा ठेवा आहे.
रामनाथी आश्रम हा भारतीय संस्कृतीच्या गुरुकुलपद्धतीच्या आश्रमाचा २१ व्या शतकात आदर्शवत असा ठेवा आहे.
मनुष्यजन्मात केलेले पुण्य पुढील जन्मातही कशा प्रकारे उपयोगी पडते, तसेच पुण्यकर्म करण्याचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.
कोजागरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत तसेच देवळात प्रवेश करण्यापूर्वी, प्रवेश केल्यानंतर आणि देवळातून बाहेर पडतांना करावयाच्या कृती समजून घेऊया.
ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. या दिवशी पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्या ठेवून कश्यपादी सात ऋषि व अरुंधती यांचे आवाहन व षोडशोपचार पूजन करावे.
सर्वसामान्य व्यक्तींना ‘विज्ञान’ आणि ‘अध्यात्म’ या दोन निरनिराळ्या गोष्टी वाटतात. अध्यात्म म्हणजे अनंताचे, सर्व विषयांचे ज्ञान ! विज्ञान ही अध्यात्माचीच एक शाखा आहे.
द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. तो दिवस म्हणजे पांडव पंचमी.
मनुष्याचे जीवन कर्ममय आहे. कर्मफळ अटळ आहे. चांगल्या कर्माचे फळ पुण्य देते, तर वाईट कर्माचे फळ पाप देते.
होळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळतात आणि त्याला रंगपंचमी असे म्हणतात.
कुठलेही कर्म निरपेक्षपणे आणि ईश्वरप्राप्ती हा हेतू ठेवून करणे, म्हणजे कर्मयोग. या योगाविषयी थोडक्यात माहिती या लेखात पाहू.