वास्तू ज्या भावनेने बांधली असेल, तिच्यात ती भावना निर्माण होते !

श्रीमंत लोक आपल्या श्रीमंतीच्या गर्वाने टोलेजंग घर बांधतात. ते बाहेरून झगमगाट अन् प्रदर्शनीय वाटावे, असे असते. त्यामुळे बाहेरून जाणार्‍या पादचार्यांना मात्र त्यांच्या ऐकिवात असलेल्या वृत्तीमुळे त्याचे वैषम्य वाटते. काहींना…

ईश्वरी चैतन्यासाठी योग्य कपडे

अंगभर कपडे परिधान केल्यामुळे ईश्वरी चैतन्याचा लाभ होतो. विटलेले (रंग उडालेले), फाटलेले किंवा उसवलेले कपडे वापरू नयेत; फाटलेले किंवा उसवलेले कपडे घातल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असते.

सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र आणि त्यांची वैशिष्ट्ये

स्थूल पंचज्ञानेंदि्रये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

रामनवमी

रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात. रामनवमी हा उत्सव साजरा करण्यामागील इतिहास, महत्त्व, उत्सव साजरा करण्याची पद्धत….

विश्ववंद्य श्रीमद्भगवद्गीता

श्रीमद्भगवद्गीता अर्थात साक्षात भगवान श्रीकृष्णाची अमृतवाणी ! कुरुक्षेत्रावरील विजयासाठी अर्जुनाला जशी गीतोपदेशाची आवश्यकता होती, तशी जीवनाच्या कुरुक्षेत्रावरील विजयासाठी आज प्रत्येकाला गीतामृताची आवश्यकता आहे.

एकादशी व्रत

केवळ पुण्यसंचय व्हावा, या सद्हेतूने एकादशीकडे पहाणे अयोग्य आहे. एकादशी व्रताचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत अन् होणार आहेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक मासात दोन एकादशी येतात.

विविध प्रकारच्या धुतलेल्या अन् न धुतलेल्या नवीन आणि वापरलेल्या वस्त्रांची तुलना

धुतलेले कपडे घातल्यामुळे देवतांची स्पंदने कपडे आणि व्यक्ती यांच्याकडे आकृष्ट होतात. ही आकृष्ट झालेली देवतांची स्पंदने कपड्यांच्या माध्यमातून व्यक्तीला प्राप्त होतात. ही प्रक्रिया कशी होते, त्याविषयी पाहू.

सणांशी संबंधित लहरी आणि त्यांचे कार्य

प्रत्येक सणाच्या निमित्ताने पृथ्वीवर विविध प्रकारच्या लहरी कार्यरत होतात, ज्यामुळे ते साजरे करणार्‍यास साधनेसाठी साहाय्य होते. या लहरींविषयीची माहिती जाणून घेऊया.

पाप घडण्याची कारणे (भाग १)

स्वार्थाला महापाप समजले जाते. सुवर्णाची चोरी करणे, हे तिसरे महापातक आहे. सार्वजनिक निधीचा अपहार करणे, जाईच्या फुलांचा व्यापार करणे यांसारखी दशविध पापे या लेखात सांगितली आहेत.

गोवा येथील रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्याचे स्फुल्लिंग देणारे एक अनोखे तीर्थक्षेत्र ! (भाग २)

रामनाथी आश्रम हे विश्वाच्या कल्याणासाठी आणि धर्मरक्षणाच्या प्रयत्नांच्या समिधा टाकण्यासाठीचे महाकायी यज्ञकुंड आहे. रामनाथी आश्रम हे २१ व्या शतकातले एकमेव तीर्थक्षेत्र असावे, असे वाटते. – श्री. बाळासाहेब बडवे