श्री गुरूंची आरती : ज्योत से ज्योत जगाओ

थोर गुरुंच्या महतीचे वर्णन करणारी ‘ज्योत से ज्योत जगाओ’ ही स्वामी मुक्तानंद विरचित आरती या लेखात दिली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, आरतीचा अर्थ आणि भावार्थ पाहूया. तसेच त्याचा ऑडियोही ऐकूया.

ज्ञानयोग

ईश्वरप्राप्तीच्या विविध साधनामार्गांतील ज्ञानयोग हा एक मार्ग आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास आणि आचरण करून ईश्वरप्राप्ती करणे, ही ज्ञानयोग्याची साधना आहे. या योगमार्गाविषयी माहिती जाणून घेऊ. हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास म्हणजे ज्ञानयोग.

कपड्यांवरील वेलवीण (नक्षी)

कपड्यांवरची वेलवीण अर्थपूर्ण असून प्राण्यांच्या आकृत्या, भयानक भुतांचे तोंडवळे, फाटल्यासारखी वेलवीण असलेले कपडे का परिधान करू नये याविषयी या लेखात पाहूया.

आठवड्याचे वार, सण, उत्सव आणि व्रते यांच्याशी संबंधित रंगाचे कपडे परिधान केल्याने काय लाभ होतो ?

वार, सण, उत्सव आणि व्रते यांच्याशी संबंधित रंगांचे कपडे परिधान केल्याने देवतेच्या तत्त्वाचा लाभ कसा होतो ते या लेखातून समजून घेऊया.

आचारधर्म

‘ईश्वराच्या चरणांपर्यंत नेण्यास साहाय्य करणारी जीवनातील प्रत्येकच कृती, म्हणजे ‘आचरण’ आणि ते शिकवणारा धर्म, म्हणजे ‘आचारधर्म’. आचारधर्माचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, यांविषयीची माहिती प्रस्तुत लेखात पाहू.

कौल मिळणे, याला असत्य
ठरवून देवाचा अपमान करणारे नास्तिक !

(म्हणे) ‘भीतीमुळे आयुष्यातले अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याकरता कौल लावण्यासाठी देवाकडे धाव घेतली जाते !’

(म्हणे) `देवाला स्वतःचे धोतर स्वतः नेसता येत नाही’ !

देवाला स्वतःचे धोतर स्वतः नेसता येत नाही !’ – ‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर. डॉ. दाभोलकर यांनी देवाला पाहिलेले नाही आणि जाणलेलेही नाही. त्यामुळे देवाच्या धोतर नेसण्याच्या क्षमतेविषयी त्यांना काहीही ठाऊक असणे शक्य नाही.

नामजप, देवता आदींसंबंधातील काही टीका आणि त्यांचे खंडण

अभ्यास आणि स्वानुभव नसतांना पु.ल. देशपांडे यांनी केलेली नामजपाविषयीची (नामस्मरणासंबंधीची) बेताल वक्तव्ये ! मनोभावे नामजप केल्यास आचारांत दोष रहात नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असणे!

अभ्यंग (मालीश)

संपूर्ण शरिराला अथवा शरिराच्या एखाद्या भागाला तेल लावून चोळणे याला ‘अभ्यंग’ (मालीश) असे म्हणतात. अभ्यंगामुळे शरिराचा थकवा आणि वात दूर होतो. रंग सुधारण्यास आणि कांती येण्यास साहाय्य होते.

गुरुकृपायोग

साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.