Bhav Satsang

आनंद

आनंद म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडची जीवात्म्याला शिवदशेत किंवा शिवात्म्याला अनुभूतीस येणारी अनुकूल संवेदना. आनंदाच्या विविध व्याख्या, आनंद मिळावा, अशी इच्छा का होते ?; जिवाला आनंदाचा कंटाळा का येत नाही ? इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.

आनंद कसा मिळवायचा ?

आनंद म्हणजे ‘स्व’ ला विसरणे. ‘ब्रह्मात विलीन झाले की, शाश्वत सुख मिळते, असे धर्म सांगतो. ते जर खरे असेल, तर व्यक्तीच्या दृष्टीने ‘मोक्ष म्हणजे आत्मा ब्रह्मात विलीन होणे’, हेच परमोच्च साध्य होय.

मलमूत्रविसर्जन हे मार्ग, गोठा, पाणी इत्यादी ठिकाणी केल्याने होणारे तोटे

मलमूत्रविसर्जन हे मार्गावर, पाण्यात, जीर्ण देवालयाच्या ठिकाणी तसेच अग्नि, सूर्य, चंद्र, यांच्यासमोर का करू नये हे पाहू.

संधीकालात आचारपालनाचे महत्त्व आणि शास्त्रात सांगितलेल्या सायंकालातील निषिद्ध गोष्टी

आज सर्वसाधारणपणे घरांतील चित्र पाहिल्यास सायंकाळी सर्वजण दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्यात गर्क असतात.

लादी पुसणे या सर्वसाधारण कृतीमागील अध्यात्मशास्त्र

लादी शास्त्रानुसार कशी पुसावी याविषयी हिंदु धर्माने सांगितलेले शास्त्र प्रस्तूत लेखात विशद करण्यात आले आहे. यानुषंगाने यंत्राने लादी पुसल्याने होणारे तोटेही आपल्याला लक्षात येतील.

‘व्हॅक्यूम क्लीनर’ने (Vacuum Cleaner) आणि कमरेत वाकून केरसुणीने केर काढणे : एक तौलनिक अभ्यास

पाश्चात्त्य देशात निर्वात यंत्राने (Vacuum Cleaner) ने केर काढला जातो. हीच पद्धत आता भारतातील मध्यमवर्गीय घरांमध्येही रूढ होत आहे. असे असले तरी, कटीत (कमरेत) वाकून केरसुणीने केर का काढावा याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण करून दोन्ही कृतींतील तौलनिक अभ्यास प्रस्तूत लेखात करण्यात आला आहे.

केर कधी आणि कसा काढावा ?

प्रस्तूत लेखात आपण केर काढणे या कृतीमागील शास्त्र जाणून घेऊया. याअंतर्गत ‘केर काढतांना केरसुणीला भूमीला बडवू का नये’; ‘शक्यतो सायंकाळी केर काढणे टाळावे’; ‘पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जावे’ यांसारख्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्रीय कारणमिमांसा विशद करण्यात आली आहे.

उदयकालाच्या संदर्भात पाळावयाचे आचार

उदयकालीन सूर्याच्या किरणांचा स्पर्श का होऊ देऊ नये ? सूर्याचा उदयकाल आणि सूर्यास्ताची वेळ या दोन्ही संधीकालांत साधना करण्याचे महत्त्व काय ?
सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

दु:ख पूर्णत: कसे टाळता येईल ?

प्रत्येकाचे जीवन सुखदु:खात हेलकावे खात असते. सर्वांना सुख हवेहवेसे वाटते; तर दु:ख आपला शत्रू असल्यासारखे वाटते. एखाद्याच्या पुढ्यात आलेले ‘दु:ख पूर्णत: टाळता येईल का’, हे अनुभवणे तर सोडाच, परंतु सहसा कोणी त्याची कल्पनाही करू शकत नाही.

दु:ख : महत्त्व आणि लक्षणे

जगाच्या पाठीवर एकही मनुष्य असा नसेल की जो ‘मला दु:ख आवडते’ असे म्हणेल. या लेखात आपल्या प्रत्येकाला तिटकारा असलेल्या याच दु:खाचे महत्त्व काय आहे आणि आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास काय लाभ होतात, हे जाणून घेणार आहोत.