सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातील सर्व विषय सरकारने पाठ्यपुस्तकांत घेणे आवश्यक आहे ! – आर्य शेखर, गंगा नदी प्रदूषण मुक्तीचे आंदोलक
सनातनचे प्रदर्शन पहाण्याचे मला भाग्य लाभले. पुढील पिढीला देण्यासाठी या प्रदर्शनातून बरेच काही घेता येईल. भावी पिढीला पाठ्यपुस्तकांतून या प्रदर्शनातील विषय शिकवले पाहिजेत, असे प्रतिपादन समाजसेवक आणि गंगा नदी प्रदूषण मुक्तीचे आंदोलक श्री. आर्य शेखर यांनी केले.