पोलीस आणि न्यायाधिश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात गुन्हेगार कोण आहे, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रूपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्वरी राज्यात असे नसेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पोलीस आणि न्यायाधिश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात गुन्हेगार कोण आहे, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रूपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्वरी राज्यात असे नसेल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले