विवाहसोहळ्यात धर्मप्रसार कसा करावा ?
विवाहसोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांची सतत आपल्याकडे ये-जा असते. या संधीचा लाभ घेऊन आपण धर्मप्रसार करू शकतो. त्यासाठी कोणत्या कृती करायच्या, त्या खाली दिल्या आहेत.
नवरात्र
नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते.
नवरात्र : नऊही रात्री गरबा खेळणे
नवरात्रीतील रात्री देवीभोवती गोलाकार फेर धरून ‘गरबा’ नृत्य केले जाते. याविषयाची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
चंडीविधान (पाठ आणि हवन)
नवरात्रीच्या काळात श्री सप्तशतीचा पाठ केला जातो आणि शेवटी हवन केले जाते. यालाच चंडीविधान असे म्हणतात. याविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.
व्रताचे फळ कशावर अवलंबून असते ?
एखादे व्रत केल्यावर, त्याचे फळ अजून कसे मिळत नाही ?, म्हणून कोणी मनात विकल्प आणू नये. कोणाला लवकर, तर कोणाला उशिरा; पण फळ निश्चित मिळते. व्रताचे फळ प्रामुख्याने पुढील मुद्यांवर अवलंबून असते.
काली
काळाला जागृत करणारी काली’, असे जिचे वैशिष्ट्य सांगितले जाते, त्या कालीमातेविषयीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.
दुर्गा
दुर्ग नावाच्या दैत्याचा वध केलेला पाहून लोक तिला दुर्गा म्हणू लागले. बलदंड दैत्यांचा वध करून श्री दुर्गादेवी ही महाशक्ती ठरली.
आद्याशक्ती
नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस सत्त्वगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची पूजा करतात.
ईश्वरप्राप्तीसाठी विवाहविधी अध्यात्मशास्त्राला अनुसरूनच करा !
विवाहविधीद्वारे वधू-वरांसह उपस्थितांची आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, ते या लेखात देत आहोत.