हात-पाय धुणे आणि चूळ भरणे यांच्या संदर्भातील आचार
मलमूत्रविसर्जनानंतर आपण हात-पाय धुऊन चूळ भरतो. हिंदु धर्मानुसार या कृती करण्याची नेमकी पद्धत आणि त्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे, हे या लेखात आपण पहाणार आहोत.
मलमूत्रविसर्जनानंतर आपण हात-पाय धुऊन चूळ भरतो. हिंदु धर्मानुसार या कृती करण्याची नेमकी पद्धत आणि त्यामागील वैज्ञानिक कारण काय आहे, हे या लेखात आपण पहाणार आहोत.
शाकाहारातल्या काही अन्नप्रकारांची माहिती तसेच अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने शाकाहारी बनण्यापेक्षा नामजप करण्याला का महत्त्व आहे ह्या विषयी इथे माहिती आहे.
निद्रा अर्थात् झोप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. सध्या अनेकांना शांत निद्रा लागणे कठीण झाले आहे. यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे जाणून घेतल्यास या त्रासावर मात करता येणे सहज शक्य आहे.
आद्य शंकराचार्यांनी स्थापलेली चार
पिठे ही हिंदु धर्माची परमोच्च श्रद्धास्थाने ! आद्य शंकराचार्यांनी सनातन वैदिक हिंदु धर्माच्या रक्षणार्थ भारतात चहुदिशांना चार शांकरपिठांची स्थापना केली.
आपल्या त्रिकालदर्शी ऋषीमुनींनी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवपूजा केल्यासच त्यांच्या संकल्पशक्तीचा आपल्याला लाभ मिळतो. याला ‘षोडशोपचार पूजन’ असे म्हणतात. प्रस्तुत लेखात षोडशोपचार पूजनासंदर्भातील सर्वसाधारणतः करावयाच्या पूजनाची कृती पाहूयात.
प्रखर हिंदुत्ववादी श्री. श्रीकृष्ण माळी यांच्या परिवारातील आणि त्यांच्या परिचयाच्या ३५ जणांची सनातनच्या मिरज येथील आश्रमास सदिच्छा भेट !
साधकांना साधनेला अनुकूल वातावरण पूर्णवेळ उपलब्ध व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी रामनाथी, गोवा येथे सनातन आश्रमाची निर्मिती केली आहे. येथे साधक आनंदी आश्रमजीवनाचा लाभ घेत आहेत.
धार्मिक कृतीमागील विचार हा कर्माशी (आचाराशी) बांधील असतो, यालाच ‘आचरण’ म्हणतात. धार्मिक कृतींचा अर्थ आहे, धर्माचरणाने बद्ध (बांधलेल्या) अशा कृती.
आध्यात्मिक स्तरावर अलंकारांची आवश्यकता आणि अनावश्यकता याविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.
हिंदु धर्मातील सगुण उपासनापद्धतीचा पाया म्हणजे ‘देवपूजा’. देवाची यथासांग पूजा केली, तरच तो आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो.