सनातनचा रामनाथी (गोवा) येथील आश्रम पहायला मिळणे, हे हिंदूंसाठी मोठे भाग्यच !

२९.१२.२०१३ या दिवशी मी माझ्या कुटुंबासह सनातन आश्रमामध्ये प्रवेश केला. तेथील आदरातिथ्य आणि नम्रता पाहून अन् अनुभवून आमचा प्रवासातील शीण त्वरित गेला.

सनातनचे आश्रम हे बदलत्या काळातील आधुनिक आणि आदर्श गुरुकुल !

सध्याच्या काळात प्राचीन काळाप्रमाणे गुरुकुल पद्धती शक्य नाही; पण एखाद्या संस्थेने असा प्रयत्न केला, तर ते अत्यंत स्तुत्य आहे. पूर्वीच्या पद्धतीच्या गुरुकुलावर आधारित आश्रम सनातन संस्था चालवत आहे, हे पाहून मला आज विलक्षण आनंद झाला.

बेड-टी घेतल्याने अध्यात्मशास्त्रानुसार होणारी हानी

पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ‘बेड-टी’सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूंमध्ये रूढ होत आहेत. खालील लेखात ‘बेड-टी’ हे निषिद्ध का यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घेऊया.

दिनचर्या

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केल्या जाणार्‍या कृतींना एकत्रितपणे ‘दिनचर्या’ असे म्हणतात.

विविध साधनामार्ग (योगमार्ग)

मनुष्याने ईश्वरप्राप्ती करण्याच्या प्रक्रियेला योग असे म्हणतात. जीव शिवाशी, म्हणजेच ईश्वराशी जोडला जाणे किंवा एकरूप होणे, म्हणजे योग.

दिनचर्येत येणारी काही कर्मे

जे केले असता ज्याचे फल चित्तशुद्धीहून अधिक मिळत नाही; पण न केल्याने मात्र दोष लागतो, ते नित्यकर्म होय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची कर्मे दिनचर्येत येतात.

दात घासण्यासाठी काय वापरावे
आणि काय वापरू नये ?

ब्रश करणे अर्थात दात घासणे ही नैमित्तिक कृती आहे. प्रस्तूत लेखात आपण दात घासण्यासाठी काय वापरावे आणि काय वापरू नये, हे त्याच्या अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसेसह पहाणार आहोत.

षोडशोपचार पूजाविधी (भाग २)

काही देवतांची पूजा करतांना त्या देवतेच्या वैशिष्ट्यानुसार किंवा देवतांची विशिष्ट पूजा करतांना नेहमीच्या षोडशोपचार पूजेत थोडाफार पालट (बदल) केला जातो.

प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला मंगल भेट !

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिल्यानंतर प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी आश्रमाचे कौतुक करून पूर्ण दिवस आश्रम पहाण्यासाठी वेळ देण्याची इच्छा दर्शवणे

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र का हवे ?

जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे. हिंदूंचे राष्ट्र या सूर्यमंडळात कोठे आहे ? होय, हिंदूंचे एक सनातन राष्ट्र (हिंदुस्थान) वर्ष १९४७ पर्यंत या पृथ्वीवर होते. काय आहे या राष्ट्राची आजची स्थिती ? याविषयी जाणून घ्या.