अनंताचे आनंददायी शास्त्र अध्यात्म ! – प.पू. डॉ. जयंत आठवले

एखाद्याला शब्दज्ञान किती आहे, याला अध्यात्मात किंमत नाही. टप्प्याटप्प्याने आध्यात्मिक शक्ती, भाव, चैतन्य, आनंद व शांती या गोष्टी ओळखता येणे व त्या स्वतःत असणे, हे आध्यात्मिक उन्नतीचे लक्षण आहे.

वटपौर्णिमा या व्रताविषयी अयोग्य विचार, अपसमज आणि त्यांचे खंडण

सौभाग्यप्राप्तीसाठी करावयाच्या वटसावित्रीच्या पूजेविषयी ज्ञानप्रबोधिनी संस्कारमालेचे टीकात्मक भाष्य आणि प.पू. पांडे महाराजांनी त्याचे केलेले खंडण !

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना होणारे त्रास आणि त्यांवरील उपाय

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना होणारे त्रास आणि त्यांवरील उपाय जाणून घ्या.

हिंदूंची राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भातील दुःस्थिती आणि उपाय

बहुतेक हिंदूंना धर्म म्हणजे काय ?, हे माहित नसल्यामुळे त्यांची स्थिती पुढीलप्रमाणे झाली आहे.

सनातन-पुरोहित पाठशाळा : वेदमूर्तींचे संदेश

वेदोऽखिलं धर्ममूलम् । म्हणजे वेद हे अखिल धर्माचे मूळ आहे. या वर्षी सनातन पाठशाळेचा सहावा वर्धापनदिन साजरा होत आहे, ही आम्हा वेदप्रेमींसाठी आणि गोमांतकियांसाठी सार्थ अभिमानाचीच गोष्ट आहे.

यंत्राद्वारे संशोधन करण्यापेक्षा अतींद्रिय ज्ञानाने संशोधन करणे महत्त्वाचे !

यंत्राद्वारे संशोधन करतांना केवळ स्थुलातील थोडीफार वस्तूस्थिती कळते; पण थोडीफार वस्तूस्थिती कळली, तरी तिचा कार्यकारणभाव कळत नाही.

नामजपाचे काही वैशिष्ट्यपूर्ण लाभ

केवळ ईश्वराच्या नामाने मानव ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. नामाने सिद्धीप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती, अहं नष्ट होणे यांसारखे अनेकविध लाभ होतात.

कर्मयोगानुसार नामजपाचे लाभ

कर्मे मनुष्याला संसाराच्या (मायेच्या) बंधनात अडकवतात; परंतु नामासहित कर्म केल्याने कर्मफलन्याय लागू न होता मनुष्य जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटू शकतो.