आनंदी जीवनासाठी साधनेविना तरणोपाय नाही ! – सद़्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
सध्या मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी केले.