आदिशक्तीच्या अखंड अनुसंधानात राहून तिचे आज्ञापालन करणारे आणि संतपद गाठलेले मंगळुरू (कर्नाटक) येथील देवीउपासक पू. उदयकुमार !

येथील देवीउपासक श्री. उदयकुमार यांनी संतपद गाठले आहे, असे सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा यांनी ४ जुलैला येथील सनातनच्या सेवाकेंद्रात झालेल्या भावसोहळ्यात घोषित केले.

मंगळुरू येथील देवी उपासक श्री. उदयकुमार यांनी संतपद गाठल्याविषयी त्यांचा सनातनकडून सन्मान

येथील देवी उपासक श्री. उदयकुमार यांनी संतपद गाठले आहे, असे सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा यांनी ४ जुलैला घोषित केले. त्यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी पू. उदयकुमार यांचा श्रीकृष्णार्जुनाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला.

पर्यावरणाच्या र्‍हासामुळे निसर्गदेवतेचा होणारा कोप

पर्यावरणाचा र्‍हास होत असल्यानेच समुद्राच्या तळाशी तीव्र भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूकंप होण्याची घटना घडल्यास सुनामीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता असते. लाटांचा पुढे सरकण्याचा वेग घंट्याला ८०० ते १ सहस्र किलोमीटर असतो.

हिंदुत्ववाद्यांचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेला कृतज्ञताभाव

मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने आणि हिन्दु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली धर्माचरण करतो. त्यामुळे मी साम्यवाद्यांच्या धमक्यांना खंबीरपणे सामोरे जात आहे…. – अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध निरपेक्ष भावाने लढा देणारे चंदीगड येथील नीरज अत्री यांनी गाठला ६१ टक्के आध्यात्मिक स्तर !

सत्काराला उत्तर देतांना श्री. अत्री अत्यंत नम्रपणे म्हणाले की, मी काही फार मोठे कार्य केलेले नाही. मी माझे कर्तव्य केले. ‘येणार्‍या पिढीला खरा इतिहास कळावा आणि त्यांची सध्या चालू असलेली दिशाभूल थांबावी’, असे मला वाटत होते.

या घटना म्हणजे भयावह आपत्काळाची नांदी नव्हे का ?

गेल्या १ सहस्रो वर्षांत प्रथम धर्मांध आणि नंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य केले. त्या वेळी भारतात बहुसंख्येेने असलेल्या हिंदूंनी विशेष प्रतिकार केला नाही. सध्याची हिंदूंची मानसिकता मृतवत्च आहे.

साधकांनो, येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

सध्या चालू असणार्‍या काळाची कल्पना सर्व साधकांना आली आहे. काही साधक, तर महाभयंकर आपत्काळाला प्रसंगी तोंड देऊनही आलेले आहेत. त्यामुळे जसजसा काळ जाईल, तसतशी आपत्काळाची तीव्रता वाढणार आहे.

पतंजलि योगपीठ आणि गोकुलम गौरक्षण संस्था अमरावती यांच्या वतीने राष्ट्र-धर्म कार्य करणाऱ्यां सनातन संस्थेचा सन्मान

येथील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ उद्योजक अन् समाजसेवक श्री. लप्पीसेठ जाजोदिया यांच्या वाढदिवसानिमित्त पतंजलि योगपीठच्या वतीने ४ जून या दिवशी धार्मिक, सामाजिक, राष्ट्र यांच्या संदर्भात समर्पित कार्य करणाऱ्यां १२६ संघटनांचा सत्कार अन् सन्मान करण्यात आला.

कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचे धक्के

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरात ३ जूनला रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू धरण परिसरातील भूमीपासून १० किलोमीटर इतक्या खोलीवर होता.

देहलीसह उत्तर भारताला भूकंपाचा धक्का

राजधानी देहलीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये २ जूनच्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ इतकी होती.