साधकांनो, आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढल्यामुळे आध्यात्मिक उपाय नियमित करण्यासह व्यष्टी साधनाही वाढवा !
आताचा आपत्काळ आपल्याला अतिशय कठीण वाटतो; पण हा काळ संधीकाळही आहे. ‘या काळात साधनेचे थोडे जरी प्रयत्न केले, तरी त्याचे फळ अधिक प्रमाणात मिळते’, हे या संधीकाळाचे महत्त्व आहे.