श्राद्धामुळे पितृऋण फिटण्यास साहाय्य होते ! – सौ. सुजाता भंडारी, सनातन संस्था
श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा विधी असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. भाद्रपद पौर्णिमा ते अमावास्या या कालावधीत महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे. सर्व पितरांना सद्गती मिळण्यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करणे महत्त्वाचे आहे.