कुठे स्त्रियांना आधार वाटणारा ब्रह्मचारी डाकू जोगीदास, तर कुठे हल्लीचे राज्यकर्ते !

भूजमध्ये जोगीदास नावाच्या डाकूचा खूप दबदबा होता. भूजचा राजाही त्याला घाबरत असे. डाकू असूनही त्याने ब्रह्मचर्य व्रत घेतले होते. एका रात्री एक कामातूर युवती जोगीदासकडे आली. जोगीदास तिच्या पाया पडला आणि म्हणाला, ‘माते परत जा’. एकदा घोड्यावर बसून गावात फेरफटका मारत असतांना सकाळी शेतात १८ वर्षांची एक सुंदर युवती एकटीच काम करत होती. जोगीदासने विचारले, … Read more

रावण आणि रामनाम

सीता वश होत नाही; म्हणून रावण खूप अस्वस्थ झाला. त्याने कुंभकर्णाला उठवले. कुंभकर्ण रावणाला म्हणाला, ‘तू श्रीरामाचे रूप घे’. रावण म्हणाला, ‘श्रीरामाचे नाव घेतले, तरी सीता बहिणीसारखी वाटते. मग श्रीरामाचे रूप घेतले, तर मीच सीतामय होईन’. जाण्याची ठिकाणे अनेक, तर यायचे ठिकाण एकच ! श्रीकृष्ण नारदाला सांगतो, “तू वृंदावनात जा, वैकुंठाला जा, पाताळात जा. जाण्याची … Read more

प्रेम

अ. पालकांचे मुलाविषयीचे प्रेम सात्त्विक असते. त्यांच्यात स्वार्थ नसतो. मुलाची उत्पत्ती, स्वभाव, कर्तव्ये, धैर्य, बुद्धी, स्मरण, जाणीव इत्यादी चांगले राखणे हे माता-पिता यांना देवाचे वरदान आहे. आ. संत, साधू किंवा देव यांच्या कृपेनेच केवळ माणसाचे देवाविषयीचे प्रेम वृद्धींगत होते. इ. ज्या प्रमाणात लैंगिक इच्छा न्यून होतात, त्या प्रमाणात देवावरचे प्रेम भरपूर होते. जेव्हा लैंगिक इच्छा … Read more

संकल्पाप्रमाणे सुख-दुःखे

केली एकचि जगदीशाने अस्थिमांसमय नारी भिन्न भिन्न जीवांसि परी ती झाली भिन्नाकारी । भाच्या मामी, पतिला पत्नी, पुत्रा होई माता भावा भगिनी, दिरास वहिनी, कन्या होई ताता ॥ (संदर्भ : अज्ञात) अर्थ : देवाने स्त्री निर्माण केली. ती वडिलांना वात्सल्यसुख, पतीला शृंगारसुख, मुलाला मातृसुख, भावाला भगिनीसुख, दिराला वहिनीसुख देते. स्त्री एकच असली, तरी तिच्यापासून नाना … Read more

बुद्धी

माणूस बुद्धीमान आहे. त्याची जिज्ञासा, नवीन गोष्टी जाणण्याची इच्छा जोपर्यंत पुरी होत नाही, तोपर्यंत तो समाधानी नसतो. उत्सुकता हा त्याचा स्वभाव आहे. अज्ञान झाल्याने त्याला सुख मिळते. बुद्धीची दुःखे अ. माझी लैंगिक वासना अजून नाहीशी का होत नाही ? आ. मला अजून देवदर्शन का होत नाही ? अध्यात्माची आवश्यकता दुःखाचे मूळ कारण जाणून त्यापासून कायमची … Read more

प्रधान गुण आणि भक्तीयोग यांनुसार पूरक साधना

तमप्रधान अशी व्यक्ती आळशी असून ती नामस्मरण करण्यास कंटाळा करते. अशा व्यक्तीला अवतारांच्या गोष्टी, गुरुचरित्र, शिवलीलामृत इत्यादी मोठ्याने वाचण्यास सांगावे. तिला समजेल अशा सोप्या गोष्टी किंवा भाग वाचण्यास सांगावे, तसेच प्रतिदिन एक सहस्र वेळा नामजप किंवा एकदा विष्णुसहस्रनाम लिहिण्यास सांगावे. रजप्रधान अशी व्यक्ती नामावर मन एकाग्र करू शकत नाही. तिने विष्णुसहस्रनाम, गणेशसहस्रनाम किंवा पुरुषसूक्त इत्यादी … Read more

भक्ताचा सकारात्मक दृष्टीकोन

एका देवभक्ताच्या आठ मुलांपैकी सात मुले साथीच्या रोगात मेली. त्यांच्या नाास्तिक शेजाऱ्यांनी विचारले, ‘कारे बाबा, कुठे आहे तुझा देव ? आणि कुठे ऐकली देवाने तुझी प्रार्थना ?’ देवभक्त म्हणाला, ‘माझ्या नशिबात माझी आठही मुले मृत होणार होती; पण प्रभुकृपेमुळेच एक मुलगा वाचला’. समाज १. सुदृढ समाज : ज्या समाजात स्थैर्याची भावना आहे, कला-वाङ्मयाची जोपासना केली … Read more

बळी राजाची भक्ती

शुक्राचार्यांनी बळीला सांगितले, ‘हा वामन नाही, श्रीविष्णु आहे’. तेव्हा बळी राजा म्हणाला, ‘धन्य गुरुमहाराज’. गुरु त्यालाच म्हणतात, जो भगवंताचे दर्शन करवतो. देहाला मलीनता येण्याची कारणे १. नेत्र : परनारीला पहाणे. (उपाय : तिला पर नारी म्हणून नाही, तर देवी, आई किंवा बहीण म्हणून पहा.) २. कान : परनिंदा ऐकणे ३. जीभ : दुसऱ्यांचे दोष सांगणे … Read more

गोष्टीरूप अध्यात्म

सर्वजण कोणत्या ना कोणत्या चक्रात पडतात; पण जे चक्रधारीच्या (श्रीकृष्णाच्या) चक्रात पडतात, ते संसारचक्रातून वाचतात. हिंसेपोटी भीती : सिंह हत्तीला मारतो, तरीही तो वनात जातांना मला कोण मारणार तर नाही ना, या भीतीने मागे-पुढे पहात जातो. सिंहाला कोण मारणार ? पण सिंह हिंसा करत असल्याने त्याला भीती वाटते. ज्ञानाचा दिवा आणि संयमाचा आरोध (ब्रेक) नसेल, … Read more

शब्दज्ञान नव्हे, तर सूक्ष्मज्ञान असणे अध्यात्मात महत्त्वाचे असणे !

‘एखाद्याला शब्दज्ञान किती आहे, याला अध्यात्मात किंमत नाही. टप्प्याटप्प्याने आध्यात्मिक शक्ती, भाव, चैतन्य, आनंद व शांती या गोष्टी ओळखता येणे व त्या स्वतःत असणे, हे आध्यात्मिक उन्नतीचे लक्षण आहे. आपल्यापेक्षा २ टप्पे पुढच्या अवस्था ओळखता येतात; म्हणून शक्तीपातळीवाल्यांना भाव व चैतन्य असलेले ओळखता येतात; पण आनंद व शांती या स्थितींतील संत ओळखता येत नाहीत. पुढे … Read more