नादानंतर भगवंताशी असलेल्या अनुसंधानतेमुळे जी शांती प्राप्त होते, त्या शांतीची अनुभूती काय वर्णावी ! ती शब्दातीत अनुभूतीजन्यच असते.
दुसर्याच्या वैखरीतून कंठाद्वारे प्रतिध्वनित झालेले शब्द ऐकणार्याच्या कानाद्वारे ऐकले जाऊन त्या शब्दलहरी कानामध्ये पुन्हा परिवर्तित होऊन त्याला प्राप्त होण्यामुळे भावजागृती होणे दुसर्याच्या वैखरीतून कंठाद्वारे प्रतिध्वनित झालेले शब्द ऐकणार्याच्या कानात जातात आणि त्या शब्दलहरी कानामध्ये पुन्हा परिवर्तित होऊन त्याला प्राप्त होतात. यात भगवंताची केवढी किमया आहे आणि तेही इतक्या लवकर होते की, ते लक्षातही येत नाही. … Read more