विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे इत्यादी…
विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे इत्यादी करून निष्कर्ष काढतात. याउलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे इत्यादी करून निष्कर्ष काढतात. याउलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तात्काळ कळते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कुठे दुष्काळावर वरवरचे उपाय करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते, तर कुठे बार्शीचे अश्वमेधयाजी पू. नाना काळे ! : दुष्काळ का होतो, हे समजून न घेता, टँकरने आणि आगगाडीने पाणी पाठवू !, असे राज्यकर्ते म्हणतात. अवर्षणग्रस्त भागातील साहाय्यातही भ्रष्टाचार करतात. मानवाच्या पापाचे भोग त्याला भोगावे लागत आहेत. ते अल्प करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे एकही राजकारणी सांगत … Read more
राष्ट्रसेवा म्हणून पोलीस दलात विनावेतन नोकरी करा, असे सांगितले, तरी बहुतेक पोलीस नोकरी सोडणार नाहीत; कारण त्यांना त्यांच्या पगाराच्या अनेक पटींनी वरची रक्कम मिळते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कोणी छोटेसे साहाय्य केले, तरी साहाय्य घेणारा थँक यू (आभारी आहे), असे म्हणतो; पण देवाने आपल्याला जन्म दिला, बालपणी संगोपन करायला आई-वडील दिले आणि जन्मभर आपली काळजी घेतली, तरी कोणालाच देवाप्रती कृतज्ञता वाटत नाही ! इतका मानव कृतघ्न आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
धान्य, कपडे, वीज, दूरभाष, प्रवास इत्यादी सर्वांसाठी पैसे द्यावे लागतात; पण फुकट मिळणारे सूर्यकिरण आणि हवा यांबद्दल मानवाला देवाप्रती कृतज्ञता वाटत नाही ! इतका मानव कृतघ्न आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खाजगी शिकवण्या नव्हत्या. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने व्यक्तीस्वातंत्र्य विसरून टप्प्याटप्प्याने कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करून वागणे, म्हणजेच टप्प्याटप्प्याने स्वेच्छेऐवजी परेच्छेने वागणे आणि शेवटी ईश्वरेच्छेने वागणे त्याच्याकडून अपेक्षित असते. असे वागला, तरच तो खर्या अर्थाने मानव असतो, … Read more
चूक झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीही क्षमा मागते; पण असंख्य चुका करणारे पोलिस, प्रशासनातील व्यक्ती, राजकारणी आणि राज्यकर्ते एकदा तरी क्षमा मागतात का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले