प.पू. डॉक्टरांच्या ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे, ते ते ईश्‍वर देईल, या वाक्याची आलेली प्रचीती !

प.पू. डॉक्टरांच्या ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक आहे, ते ते ईश्‍वर देईल, या वाक्याची आलेली प्रचीती ! तमिळनाडू येथे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा ५० सहस्रांपेक्षा अधिक लोक भोजन भंडार्‍यासाठी आले होते. त्यासाठी किमान ७० ते ८० लक्ष रुपये व्यय आला होता; परंतु पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी … Read more

आता धर्ममार्तंडांनी तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे, ही काळाची आवश्यकता !

आता धर्ममार्तंडांनी तीर्थक्षेत्रे आणि मठ-मंदिरे येथून धर्मशुद्धीकरणाला प्रारंभ करणे, ही काळाची आवश्यकता ! १. संत किंवा मठाधीश यांना चांगले उत्तराधिकारी न मिळणे आणि बहुतांश संतांकडे किंवा मठांमध्ये संपत्तीच्या लालसेमुळे वेतनधारी साहाय्यकांमध्ये संघर्ष चालू असणे : मी धर्मप्रसारानिमित्त अनेक संत आणि मठाधीश यांना भेटतो. तेव्हा ते सर्व जण सांगतात, तुमचे साधक आम्हाला सेवेसाठी द्या. आम्ही चांगले … Read more

सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय तथा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद !

सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय तथा राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद ! १. ऋषींनी सांगितलेले सनातन धर्माचे (हिंदु धर्माचे) भविष्य, जे पुढे इतिहास झाले ! अ. वेद, चारही युगांविषयी, तसेच वाल्मीकिऋषींनी लिहिलेले रामायण असो, महर्षि व्यासांनी लिहिलेले महाभारत असो किंवा वर्तमानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २०२३ या वर्षी येऊ घातलेल्या हिंदु … Read more

केवळ ख-या संतांमुळेच आज मानव जिवंत आहे, हे लक्षात घ्या !

केवळ खर्‍या संतांमुळेच आज मानव जिवंत आहे, हे लक्षात घ्या ! : खरे संत सूक्ष्मातील अदृष्य वाईट शक्तींना त्यांच्या संकल्पाने किंवा केवळ अस्तित्वाने हरवून पृथ्वीवरील मनुष्य देहधारी असुरांची मूळ शक्ती नष्ट करतात. त्यामुळेच त्यांना हरवणे सात्त्विक धर्मयोद्ध्यांना शक्य होते. हे कळत नसल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना वाटते, एवढा मोठा आपत्काळ असूनही संत काही करत का नाहीत ? … Read more

मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे…

मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे करतो. कर्मफलाकडे ज्ञानयोगानुसार साक्षीभावाने पहातो, तर भक्तीयोगाप्रमाणे सर्व ईश्‍वरेच्छेने होते, हे ज्ञात असल्यामुळे कर्मफलाचे विचार करत नाहीत; म्हणून मी नेहमी आनंदात असतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या…

एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

इतर सर्व धर्मांचे संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक…

इतर सर्व धर्मांचे संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नसण्याची कारणे : बौद्ध, जैन, ईसाई, इस्लाम इत्यादी धर्मांचे (खरे तर संप्रदायांचे) संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. धर्म इतका अथांग आहे की, कोणी एक त्याची स्थापना करू शकत नाही. २. धर्मात कालमहात्म्यानुसार जो पालट होतो, तो सांगायला … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे,…

व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे, हेही व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांच्या लक्षात येत नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, असे म्हणणारे संकुचित वृत्तीचे विदर्भवादी,…

कुठे स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, असे म्हणणारे संकुचित वृत्तीचे विदर्भवादी, तर कुठे हे विश्‍वची माझे घर, असे म्हणणारे व्यापक दृष्टीचे संत ज्ञानेश्‍वर ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे…

शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे आणि हिंदु राष्ट्रच रामराज्य असेल ! : सर्वधर्मसमभाव, बुद्धीप्रामाण्यवाद इत्यादी विचारसरणींची सर्वपक्षीय सरकारे शाळेत साधना न शिकवता भाषा गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान इत्यादी प्रत्यक्ष जीवनात काही उपयोग नसलेले विषय शिकवतात. पुढे परिणामस्वरूप भ्रष्टाचार, व्यसने, गुंडगिरी, बलात्कार इत्यादी वाढल्यावर सरकारे त्यांवर वरवरचे उपाय करण्याचा हास्यास्पद प्रयत्न … Read more