जे बोलल्याप्रमाणे वागत नाहीत, त्यांच्याशी शत्रूप्रमाणे वागावे !

‘कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी दोन्ही सैन्य समोरासमोर उभे होते. अर्जुनाने आपल्यासमोर पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य आणि कौरवांना पाहिले, तेव्हा त्याच्या मनात प्रश्‍न उपस्थित झाला की, माझे बांधव, पितामह आणि प्रत्यक्ष माझे गुरु यांना मी मारल्यास मला नरक मिळेल. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितले, ‘‘अरे ! आता हे तुझे बांधव नाहीत. द्रोण हे गुरु नाहीत आणि भीष्म … Read more

हिंदु लोकहितार्थ अशा सूज्ञांनाच निवडून द्या !

‘धर्मांधांविषयी काही ‘खुट्ट’ घडले, तर सर्वत्र हाहाःकार माजतो. हा निधर्मीपणा का ? गोध्रामध्ये ज्या हिंदूंना जाळले, त्यांच्याविषयी कुणी वाच्यताही करत नाही. म्हणजे जे खरे आहे, त्याला दाबून टाकले जाते आणि जे खोटे आहे, त्याला उत्थान (प्रोत्साहन) दिले जाते. त्यांनी केलेल्या दुष्कर्मांची कुठे वाच्यताही नाही आणि हिंदूंनी काही केले नसतांना त्यांना वेठीस धरले जाते, ही आजची … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे खरे गो-पालक राज्यकर्ते हवेत !

‘छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या १२ व्या वर्षी विजापूरला शहाजीराजांकडे गेले असतांना रस्त्यात गायीची हत्या होत असलेली पाहून त्यांनी त्वरित गायीवर घाव घालत असलेल्या कसायाचा हात वरच्या वर छाटून टाकला. यामुळेच शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक राजा’ असे संबोधतात. ‘आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान आहे’, असे आज राज्यकर्ते सांगतात; मग संपूर्ण देशभरात ‘गोहत्याबंदी कायदा’ आणण्यासाठी ते का झटत नाहीत … Read more

राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांनी समाजाची दुःस्थिती पाहून निराश न होता तन-मन-धनाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या महान कार्यात सहभागी व्हावे !

सध्या दूरचित्रवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांच्या माध्यमातून समाजाची बिकट स्थिती लक्षात येते. समाजात देवता आणि महापुरुष यांचे विडंबन, आर्थिक घोटाळे, बलात्कार इत्यादी समाज, राष्ट्र आणि धर्म यांवर घाला घालणारे प्रसंग घडत आहेत. अशा वेळी राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांना आपण त्यासाठी काहीतरी केले पाहिजे आणि ही स्थिती पालटायला पाहिजे, असे वाटते; पण नेमकेपणाने त्यासाठी काय करायला … Read more

हिंदूंच्या उत्सवात अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत असल्याने सात्त्विकतेचा ऱ्हास होत आहे !

आपण असत्याला सत्य समजतो. समजण्यात भेद झाला, तर विचारांत भेद होतो. विचारांत भेद झाला, तर कार्यात भेद होतो. आपण गणपति उत्सव हा समष्टी पूजा म्हणून करतो; पण तोही विकृत स्वरूपात साजरा होतांना दिसून येतो. पूजेचा योग्य अर्थ न समजल्यामुळे असे झाले आहे. हिंदूंच्या उत्सवात अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत आहे. त्यामुळे सात्त्विकतेचा र्‍हास होत आहे. खर्‍या … Read more

हिंदु राष्ट्राची पायाभरणी आणि दिशा ईश्वरी ज्ञानावर आधारित असणे

वर्ष २०२३ मध्ये हिंदूंना हिंदु राष्ट्र मिळाल्यानंतर आता पुढे काय ?, असा प्रश्‍न पडणार आहे; कारण हे हिंदु राष्ट्र चालवायचे कसे ?, याचे ज्ञान ना धर्मप्रेमी राज्यकर्त्यांना असणार आहे ना प्रजेला. त्यांना याविषयीची दिशा असणे आवश्यक आहे. त्यासाठी ईश्‍वरी ज्ञानाचा पाया असणे आवश्यक आहे. हे कार्य पूर्वीच्या ऋषींनी करून ठेवलेले आहे. त्यासाठी ऋषींनी अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, … Read more

दस-यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश : हिंदूंनो, राजनैतिक नव्हे, तर धर्मसंस्थापनेसाठीच्या विजयासाठी सीमोल्लंघन करा !

दसर्‍यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश ‘विजयादशमी म्हणजे शत्रूच्या राज्यात जाऊन विजयासाठी सीमोल्लंघन करण्याची सनातन परंपरा सांगणारा सण आहे. महिषासुराचा वध करणारी श्री दुर्गादेवी आणि एकट्याने कौरवांचा पराभव करणारा अज्ञातवासातील अर्जुन यांचे संस्मरण करण्याचा हा दिवस आहे. सध्या विजयादशमीच्या दिवशी कर्मकांड म्हणून सीमोल्लंघन केले जाते. निवडणुका तोंडावर आल्यानंतर काही हिंदू ‘विशिष्ट विचारसरणीचा राजकीय पक्ष … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शत्रूंवर जरब बसवणारे शासनकर्ते हवेत !

‘आपण आतापर्यंत पाकिस्तानबरोबरची सर्व युद्धे जिंकली, तरी आज पाक जिहादी हे आतंकवाद, बनावट चलन आदी माध्यमांतून आपल्याशी युद्ध करतच आहे. बांगलादेशाला स्वतंत्र आपण केले, तरी आज बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. आपल्या शेजारच्या राष्ट्रांवर आपण जरब न बसवल्याचाच हा परिणाम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंवर एवढी जरब बसवली होती की, महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या … Read more

भ्रष्टाचारी कर्मचा-यांच्या कुटुंबियांनो, भ्रष्टाचा-यांना उघड करण्याची साधना करा !

‘नोकरी किंवा धंदा करणार्‍या भ्रष्टाचार्‍याची मासिकप्राप्ती त्याच्या कुटुंबियांना ज्ञात असते. एखादा मासिकप्राप्तीपेक्षा अधिक पैसे घरी आणायला लागला किंवा खर्च करू लागला, तर त्याचा निष्कर्ष एकच असतो आणि तो म्हणजे ‘ती व्यक्ती भ्रष्टाचार करून पैसे मिळवत आहे. तिच्या पापाच्या पैशांचा उपभोग घेणे, हे पाप आहे, तर तिचा गुन्हा उघडकीस आणणे, हे पुण्य आहे आणि समष्टी साधनाही … Read more

भ्रष्टाचा-यांच्या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी कुटुंबियांना आवाहन !

‘व्यक्तीचे नोकरीच्या ठिकाणचे वेतन राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी गृहिणी, त्यांची युवक मुले आणि नातेवाईक यांना ज्ञात असते. अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम ते घरी आणत असले, तर ते ‘भ्रष्टाचाराने पैसे मिळवत आहेत’, हे लक्षात घ्या. हा राष्ट्राच्या संदर्भात अक्षम्य गुन्हा आहे ! गुन्ह्याचे मूक साक्षीदार बनून तुम्ही गुन्ह्यात सहभागी होऊ नका, तसेच भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे पापाचे पैसे असतात. … Read more